बीडमध्ये नियमबाह्य काम करणारा आरटीओ श्रीकृष्ण नकाते निलंबित!
बीडमध्ये नियमबाह्य काम करणारा आरटीओ श्रीकृष्ण नकाते निलंबित!
Continue Readingबीडमध्ये नियमबाह्य काम करणारा आरटीओ श्रीकृष्ण नकाते निलंबित!
Continue Readingमाजलगाव, दि.1 : नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीलांमधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकाविला आहे.आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 मे 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. सदर परीक्षेचा अंतिम निकाल 28 फेब्रुवारी […]
Continue Readingबीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]
Continue Readingनिवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना धक्का
Continue Reading‘हे’ आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
Continue Readingबीड दि.25 ः दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत गेवराई तालुक्यातील एका कुटूंबीयांतील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सुरुवातील कौटूंबिक वादातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंरतू ही अंधश्रद्धेतून केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. […]
Continue Readingघातपाताच संशय; घटनेने खळबळबीड दि.24 : दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील भीमा नदीपात्रात 8 ते 24 जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. हे कुटूंब गेवराई तालुक्यातील खामगाव येथील असून कामानिमित्त परजिल्ह्यात […]
Continue Readingचंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट; पंकजा पक्षावर नाराज नाहीत
Continue Readingप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर बोलून दाखवली उघड नाराजी प्रतिनिधी । बीडदि.20 : पंकजाताई मुंडे यांनी आता उघडपणे आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. यावेळी त्यांनी महाभारताच्या युद्धातील करण-अर्जुन यांच्या रथाचं उदाहरण दिलं. त्यामुळे पंकजा यांच्या भाषणानंतर कर्ण […]
Continue Readingप्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; 25 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे आदेशप्रतिनिधी । बीडदि.18 : राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच, नव्याने स्थापित झालेल्या आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अंदाजे 200 ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम […]
Continue Reading