Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजलगाव, परळीचे उमेदवार जाहीर

रमेश आडसकर यांनाच हाबाडा बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अखेर माजलगाव व परळीचे उमेदवार ठरले. माजलगावातून मोहन बाजीराव जगताप तर परळीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकाला आली भोवळ

बाप्पाची स्वॉरी याबारी जिल्ह्याच्या दक्षिणेकडून सुरू झाली. जिल्ह्याच्या बॉन्ड्रीत पाय टाकल्याबरूबर पहिला मान माझा मनत बीडचे खासदार जबरंग बप्पा गणपती बाप्पांच्या पुढ्यात आले. कामाख्या देवीवरून आणलेलं ब्रम्हपुत्रेचं पाणी त्यांनी गणपती बाप्पांच्या पायावर शिंपडलं. तेच पाणी तळहातावर घेऊन तिरुपती बालाजीवरून आणलेला चंदनाचा गंद हातावर उगळीत लालझर केला. करंगळी जवळच्या बोटाने तो गंद बाप्पाच्या कपाळी लावला. एका […]

Continue Reading

शिंदे सरकारला दिलासा! छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई :  नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज हायकोर्टाने फैसला दिला आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने (Bombay High Court)  फेटाळलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय आज जाहीर केला आहे.  4 ऑक्टोबर 2023 रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य […]

Continue Reading
pankaja munde bajarang sonwane.JPG

निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाईच्या घाटनांदूर या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोघेही बोलताना सांगतात की आम्ही बीड जिल्ह्याचा विकास केला मग 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने घरी का बसवलं याच उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न […]

Continue Reading

महाराष्ट्र मधील सभेमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…

वीरांची भूमी ही महाराष्ट्राची ओळख, या भूमीला मी वंदन करतो…, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांच्या कार्याचा योगी आदित्यनाथ यांनी भाषणात उजाळा दिला. आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 2014 च्या आधी भारताचा देशभरामध्ये सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. 2014 नंतर परिस्थिती […]

Continue Reading

शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख; अमोल मिटकरी काय म्हणाले?

एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण याच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेता बनवाल होता. तेव्हा त्यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा गौरवोद्गार शरद पवार यांनी लोक माझे संगाती या पुस्तकात केला आहे. पण धनंजय मुंडे यांचा लहान समाज घटकांतील व्यक्ती म्हणून उल्लेख […]

Continue Reading