MANSOON

आनंदाची बातमी… केरळमध्ये मान्सूनचे आगमन

मुंबई, दि.8 : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी 1 जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल 7 दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8जून 2023 रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल […]

Continue Reading
nandurghat atmahatya

सोयाबीनच्या भिजलेल्या ढिगाकडे बघत शेतकर्‍याचा गळफास

अमोल जाधव/ नांदूरघाटपरतीच्या पावसाने काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकर्‍याने आज लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. संतोष अशोक दौंड (वय 40 रा. राजेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि […]

Continue Reading
kisan sabh beed

रुमणं दाखवत किसान सभेचा विमा कंपन्यांना इशारा

तुमची नौटंकी अन् चालबाजी चालणार नाही विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्याबीड, दि.16 : सोयाबीन पिकाच्या पायी शेतकर्‍यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकर्‍यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते […]

Continue Reading
crop-insurance

शेतकर्‍यांच्या ट्रेंड नंतर आणखी 31 महसूल मंडळात अग्रीम देण्याचा निर्णय

बीड दि.14 : दि.14 : किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर चालवलेल्या ट्रेंडनंतर जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांचे डोळे खाडकन् उघडले आहेत. या ट्रेंडनंतर आधी 10 आणि नंतर 21 महसूल मंडळात जिल्हाधिकार्‍यांनी विमा देण्याची अधिसुचना काढलेली आहे. मात्र मग्रूर कंपनी हा विमा देईल का प्रश्नच आहे. यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांनी 16 महसूल मंडळांना विमा देण्याचा निर्णय घेतला होता. […]

Continue Reading
prakash solanke press

पीक विमा प्रश्नी 16 सप्टेंबरला सर्वपक्षीय धरणे देण्याचा निर्णय

आ. प्रकाश सोळंके यांची माहिती बीड, दि.14 : पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात येत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे कंपनी आणि सरकारवर दबाव तयार करण्यासाठी आज आ.प्रकाश सोळंके यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान धरणे […]

Continue Reading
prakash solanke

पीकविमा अग्रीम, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आ.सोळंकेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

माजलगाव, दि.12 : जिल्ह्यातील सोयाबीन पीकाचा 25 टक्के अग्रीम विमा आणि अतिवृष्टी अनुदानातून जिल्ह्याला वगळल्यामुळे शेतकर्‍यांचा संताप वाढलेला आहे. याच अनुषंगाने आ.प्रकाश सोळंके यांनी काल माजलगाव तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. तर उद्या 14 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस सर्वपक्षीय नेते, सामाजिक, […]

Continue Reading
ATIRIKT US

प्रशासन अजुनही धुंदीत; म्हणे फक्त 60 हजार मे.टन ऊस शिल्लक राहणार

प्रतिनिधी । बीडदि.13 : प्रशासन अजुनही कुठल्यातरी धुंदीत वावरत आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली असून त्यात केवळ 60 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा निव्वळ हास्यास्पद ठरणार असून अजुनही प्रशासन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ठोस आकडेवारी काढायला तयार नाही हेच यातून दिसत […]

Continue Reading
NSL shugar factory MOGARA OFFICE

जय महेशच्या NSL Shugar ऊस तोडीच्या नोंदीचे रेकॉर्ड सापडले मोगरा शिवारातील उसाच्या फडात

– कर्मचारी म्हणतात रेकॉर्ड चोरी गेले; मात्र पोलीसात तक्रार गहाळ झाल्याची – सब गोलमाल है! – कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून दरोडा पडलाय अन् एमडी लोखंडे कागदपत्रं गहाळ झाल्याची तक्रार कशी काय देतात? माजलगाव, दि.5 : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणार्‍या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोडवरील उसाच्या फडात सापडल्याने एकच […]

Continue Reading
NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading