vasantrao salunke

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.वसंतराव साळुंके

बीड, दि.21 : महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भुमिपूत्र तथा माजलगाव तालुक्यातील सादोळ्याचे रहीवाशी अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची तर उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील अ‍ॅड.राजेंद्र उमाप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल साळुंके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची मुंबई येथील कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी परिषदेचे मावळते अध्यक्ष […]

Continue Reading
MHT-CET 2021

पावसामुळे एमएचटी-सीईटी MHT-CET 2021 हुकलेल्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार

मुंबई, दि.29 : राज्यात विविध केंद्रांवर अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी सुरू आहे. पावसामुळे मराठवाड्यासह अन्य अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी ट्विट केले […]

Continue Reading
rajesh tope

आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्णय प्रतिनिधी । मुंबईदि.24 : सप्टेंबर 25 आणि सप्टेंबर 26 रोजी होणार्‍या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परिक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ आदी कारणे याला कारणीभूत ठरली आहेत. […]

Continue Reading
teacher

पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी उठवली

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीमुंबई – राज्यातील हजारो डीएड, बीएड पदवीधारकांसाठी राज्य शासनाने खुशखबरी दिली आहे. पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणार्‍या सहा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यावरील बंदी सरकारने उठवली आहे.राज्यात 2010 नंतर शिक्षक भरतीच झालेली नाही. शासन दरवर्षी टीईटी, सीईटी घेऊन या पदविधारकांच्या भावनांशी खेळ करीत होते. मागच्या वर्षी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय […]

Continue Reading
Nitin Gadkari

देशात ‘एमएसएमइ’ क्षेत्रामध्ये ५ कोटी नवे रोजगार निर्माण करू- नितीन गडकरी

दिल्ली: कोरोनामुळे सगळे व्यापार आणि उद्योग ठप्प आहेत. हळूहळू सगळं सुरु होतंय असं वाटत असतानाच, अचानक एखादे शहर किंवा जिल्हा लॉक डाऊन होतो आणि पुन्हा स्थिती जैसे थे. देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नितीन गडकरींनी यावरच भाष्य केले आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता अर्थव्यस्थेला पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी सरकारनंही प्रयत्न सुरू केले […]

Continue Reading
dadasaheb bhagat

आष्टीच्या जिगरबाज तरुणानं पत्र्याच्या शेडमध्ये थाटलं ऑफिस; बनवली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी

प्रतिनिधी । बीड दि.13 : ज्यांना खरंच काही करून दाखवायचं ते असुविधाच्या तक्रारी करत बसत नाहीत. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशाच प्रकारे आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणच्या एका तरुणाने महाराष्ट्रातील तरुणांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. अगदी खेडेगावात पत्र्याचं शेड ठोकून तिथेच मित्रांच्या साह्याने एक डु ग्राफिक्स नावाचं स्वॉफ्टवेअर तयार केलं. आता त्या सॉफ्टवेअरचं […]

Continue Reading
SCHOOL

1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर काळात शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

शाळा सुरू करण्याबाबत स्वित्झर्लंडचे मॉडेल डोळ्यासमोर कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकान झाले आहे. यात शिक्षक आणि विद्यार्थी असे दूहेरी नुकसान पुर्ण देशाला सोसावे लागत आहे. आता मात्र, हे थांबण्यासाठी 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक 4 च्या टप्यात ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही […]

Continue Reading
uddhav

गुगल क्लासरूम वर शिक्षण देणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य

मुंबई: कोरोनाच्या परिस्थितीत सध्या अधिक धोका महाराष्ट्रात आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी राज्य सरकारनं महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने गुगलशी करारही केला आहे. या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय […]

Continue Reading
टीईटी

टीईटीचा निकाल जाहीर, 16, 592 शिक्षक पदासाठी पात्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या अनेक चुकांमुळे हि परिक्षा वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. 19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 […]

Continue Reading