शिंदे सरकारला दिलासा! छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब
मुंबई : नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज हायकोर्टाने फैसला दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय आज जाहीर केला आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य […]
Continue Reading