beed railway

अहमदनगर ते आष्टी रेल्वेमार्गावर लवकरच धावणार रेल्वे

बीड, दि.23 ः जिल्ह्यात रेल्वे येणार म्हटलं की सगळ्यांना चेष्टाच वाटते. परंतु आता खरोखरीच रेल्वे येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अहमदनगर ते आष्टी या मार्गादरम्यान 60 किलोमीटरपर्यंत हायस्पीड रेल्वे धावणार आहे. सध्या या मार्गावर दररोज इंजिनाची टेस्टींग होत आहे. आता हायस्पीड रेल्वे धावल्यास खर्‍या अर्थाने हा मार्ग रेल्वेसाठी तयार झाला हे त्यातून सिध्द होणार […]

Continue Reading
PANKAJA MUNDE

एकवेळ फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवेल परंतु पदासाठी कुणासमोरही हात पसरणार नाही!

पुनर्वसन न झाल्याने पंकजाताई मुंडे यांचा पुन्हा एकदा संताप बुलढाणा, दि. २१ – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे पंकजा नाराज झाल्या आहेत. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे बोलताना त्या म्हणाल्या, एकवेळ […]

Continue Reading
pankaja munde-chandrakant patil

संयम आणि निष्ठा ठेवली की संधी मिळतेच; पंकजाताईंनाही संधी मिळेल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य बीड, दि. 21 : विधानसभेचं तिकिट नाकारल्यापासून अनेक दिवस पक्षापासून बाहेर राहीलेले माजी मंत्री विनोद तावडे यांना पक्षाने आज पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. संयम आणि निष्ठा ठेवली की भाजपमध्ये संधी मिळते. पंकजाताईंना देखील संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे रद्द!!

नवी दिल्ली– गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच […]

Continue Reading
corona

तुम्हाला महितीयेत का जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण किती?

बीड– बीड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांत मोठी घट झाली आहे. आता हा आकडा जवळपास एक आकडी आला आहे. जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण 360 जणांचे नमुने अंबाजोगाईच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील धारूर परळी तालुक्यात प्रत्येकी दोन तर आष्टी आणि गेवराई तालुक्यात […]

Continue Reading
MHAIS

म्हशीला कोणीतरी करणी केली म्हणत शेतकरी ठाण्यात घेऊन आला म्हैस

भिंड, दि. 13 : आपल्या म्हशीला कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे तिने दूध देणे बंद केले, अशी तक्रार घेऊन एक शेतकरी थेट आपल्या म्हशीला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. शेतकर्‍याच्या या विचित्र तक्रारीनंतर पोलीसही हैरान झाले. ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्‍याने एक संशय व्यक्त केला आहे. म्हशीवर कोणीतरी […]

Continue Reading
vaijenathrao shinde

कर्मवीर वैजेनाथराव शिंदे यांचे निधन

माजलगाव- माजलगाव तालुक्यातील लवूळ येथील गजानन शिक्षण मंडळाचे संस्थापक तथा विद्यमान सचिव वैजेनाथराव रंगनाथराव शिंदे यांचे मंगळवारी (दि. 2 नोव्हेंबर) रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 94 वर्षांचे होते. वैजेनाथराव शिंदे यांनी लवूळ आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 1963 साली गजानन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची देखील सोय […]

Continue Reading
deglur asembly by election

देगलुरच्या पोट निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी

नांदेड- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा तब्बल 41 हजार 933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. त्यामुळे चव्हाण यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची करत देगलूरमध्ये […]

Continue Reading
anil deshmukh

गायब झालेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई, दि. 1 : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे गेल्या काही महिन्यांपासून गायब झालेले होते. आज (1 नोव्हेंबर) अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यांनी आपलं शेवटचं ट्वीट 2 जुलैला केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी ट्विटरवर आपली […]

Continue Reading
mark zukerberge

सहा तासात झुकेरबर्गला तब्बल ‘इतके’ हजार कोटी रुपयाचा फटका

नवी दिल्ली दि.5 : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसेच एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसलाय. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला 600 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 4,47,34,83,00,000 रुपयांचं (44 हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे. समोर […]

Continue Reading