शेतकरी ऊसतोड आणि कामगारांचे पैसे देणे ही आमची ‘औकात ’ – बजरंग सोनवणे
परळी, दि.3 : ऊस उत्पादक शेतकर्यांचे पैसे वेळेवर देणे. ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या घामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे. ज्यांना वडिलांनी उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत. त्याने कामगार व शेतकर्यांचे पैसे बुडविले त्यांची लायकी काय? त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टाच असे असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी केला. ते […]
Continue Reading