बोगस बियाणे प्रकरणी अहवाल द्या; पीक विमा कंपनीची नियुक्ती करा
मंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
Continue Readingमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
Continue Readingकृषी मंत्र्यांना दिले निवेदन
Continue Readingफसवणूक प्रकरणी गुन्हे नोंद होणार?
Continue Readingबीड : जिल्ह्यात या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकर्यांची मागील 8 ते 10 दिवसापासून खरिपाच्या पेरणीची लगबग सुरु झाली असून जवळपास 50 ते 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. सोयाबीन पिकाची पेरणीही या वर्षी मोठ्या प्रमाणात सुरु असून बियाणे उगवणी बाबतच्या तक्रारी बीड, परळी, अंबाजोगाई व केज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. मागील वर्षी […]
Continue Readingपालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]
Continue Readingवार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्केबीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे […]
Continue Readingशासकीय खरेदी केंद्रावर कापूस, तूर, हरभरा उत्पादकांचे अतोनात हाल, माल विक्री करुनही मिळत नाही वेळेत पैसाबीड : शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनस्तरावरुन विविध योजनांची घोषणा केली जाते. मात्र शेतकर्यांनी स्वतःच्या कष्टातून पिकवलेल्या शेतीमालाची खरेदी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. दरवर्षी शेतीमाल खरेदी करतांना सरकारकडून शेतकर्यांची पिळवणूक व अडवणूक केली जात आहे. तर […]
Continue Reading