school

शाळा सुरु करण्याबाबतचे परिपत्रक जारी

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचे परिपत्रक अखेर जारी करण्यात आले आहे. टास्क फोर्सच्या विरोधानंतरही शाळा सुरू करण्याची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे हे विशेष. यात ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शहरी भागातील 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू […]

Continue Reading
school Palwan

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या हालचाली

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ः 5 वी ते 8 वर्गाला मिळणार परवानगीमुंबई, दि. 6 : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच अनुषंगाने देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे […]

Continue Reading
varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई– कोरोनाच्या अनुषंगाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यापुर्वीच सरकारने स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव हा 15 ते 25 वयोगटात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, सीबीएसी आणी आसीएईसह आयबी, केंब्रिज बोर्डाच्या परीक्षाही पुढे […]

Continue Reading
varsha gaikwad

पहिली ते आठवीच्या परिक्षाच रद्द

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा बीड, दि. 3 : कोरोनाचा वाढता उद्रेक आणि त्यात मुलांना होत असलेला संसर्ग लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्या परिक्षाच घेतल्या जाणार नाहीत असा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला […]

Continue Reading
varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार -शिक्षणमंत्री

मुंबई, दि. 4 : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्याथ्यार्ंंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये उशीरा झाल्याने मुलांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ह्या परिक्षाच रद्द कराव्यात अशी मागणी पालकवर्गातून पुढे आलेली होती. मात्र दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]

Continue Reading