rahul rekhawar

सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना

बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे […]

Continue Reading
dhananjay-munde-agriculture insurance

बीड जिल्हा : पीकविमा हप्ता स्विकारण्यास सुरुवात

राज्य शासनाचा आदेश जारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर प्रश्न निकाली बीड, दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी (दि.17) सांगितल्याप्रमाणे राज्यशासनाच्या वेबसाइटवरून बीड जिल्ह्याच्या पिकविम्याबाबत अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला असून, याद्वारे आता आपले सरकार सेवा केंद्रामधून शेतकर्‍यांना आपला पीकविमा भरता येणार आहे. आज दुपारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत केलेल्या […]

Continue Reading
karjmafi

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी 1 हजार 306 कोटींचा निधी

कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Continue Reading
सोयाबीनच्या बोगस बियाणे

कृषीचे सहसंचालक हजर न झाल्यास त्यांना अटक करा

बोगस सोयीबीन बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठ संतप्त औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयबीनचे बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. औरंगाबाद हायकोर्टात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल आहे. याचिकेच्या सुनावनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. […]

Continue Reading
phool sheti

फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी

कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्धा : कोरोनामुळे फुलशेतीला जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे लवकरच मोठा निर्यण घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार ते प्लास्टिक फुलांवर बंदी आणण्यासाठी अग्रेसर असल्याची माहिती त्यांनीच वर्धा येथे एका कार्यक्रमात दिली. वर्धा येथे शेती संदर्भात एका वेबिनार आयोजित करण्यात आला होता. […]

Continue Reading
shetakari suicide plan

बियाणे न उगवल्याने शेतकर्‍याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

बियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]

Continue Reading