विमा कंपनीच्या नियुक्तीसह शेती प्रश्न माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मांडले
कृषी मंत्र्यांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश
Continue Readingकृषी मंत्र्यांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश
Continue Readingमंत्री दादा भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
Continue Readingकृषी मंत्र्यांना दिले निवेदन
Continue Readingकृषी विभागाचा घेणार आढावा
Continue Readingपं.स.सदस्य पिंटु ठोंबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Continue Readingमाजलगाव, दि.18: माजलगाव शहरातील तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने अनियमितता आढळल्याने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी रद्द केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली. माजलगाव तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी तपासणी केली असता त्यांना काही त्रुटी आढळन आल्या यामध्ये रासायनीक […]
Continue Readingपावसाची दमदार हजेरीचौसाळा : यंदा दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन अगदी धडाक्यात झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी साडेचार ते साडेपाच या एक दीड तासांच्या कालावधीत नदी नाल्यासह चौसाळा व चौसाळा परिसरातील नदी पात्रात पाणी वाहू लागले आहे. वास्तविक पाहता अचानक आलेल्या या पावसामुळे […]
Continue Readingपालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]
Continue Readingवार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्केबीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे […]
Continue Readingबोगसगिरीविरुद्ध कृषी विभागाकडून कारवाई बीड : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बियाणांची विक्री करनाऱ्याचा सुळसुळाट सुरु झाला असून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बीटी बियाणांच्या नावावर बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दरम्यान, सोमवारी बोगस बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाने कपाशीच्या ४६ बॅग जप्त केल्या. कोणत्याही प्रकारची मान्यता, बॅच नंबर तसेच कंपनी रजिस्टर नसताना […]
Continue Reading