मराठ्यांनो कामे बुडवून अंतरवालीकडे येऊ नका, मी लढायला खंबीर
बीड दि.21 : मराठा समाजाने आपली कामे बुडवून अंतरवलीकडे येऊ नये. मी लढायला खंबीर आहे. फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी दोन चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 2024 उलथपालथं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशारा देत मराठा समाजाने शांतता राखण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मंत्री […]
Continue Reading