mansoon

बीड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्केबीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे.   जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे […]

Continue Reading
accident

अज्ञात वाहनाच्या धडकेत भोळसर युवकाचा मृत्यू

माजलगाव :  अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 222 तालखेड फाट्यावर घडली आहे. याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संतोष गिरमाजी पट्टेकर (वय 30) हा टाकरवन येथील भोळसर युवक आहे. तो गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : काल प्रलंबीत असलेल्या 27 रिपोर्टपैकी 2 पॉझिटीव्ह आले असून उर्वरित सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेले बीड शहरातील आहेत. इकडे माजलगावातील स्वॅबही पाठविण्यात आलेले होते. ते सर्व निगेटीव्ह आल्याने माजलगाववासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. काल माजलगावातून 58, बीडमधून 57, अंबाजोगाई 2, उपजिल्हा रुग्णालय केज 1, ग्रामीण रुग्णालय आष्टी 7, उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 5 […]

Continue Reading

केज तालुक्यात पुन्हा रुग्ण

बीड : केज तालुक्यातील उमरी येथे आज पुन्हा एकजण 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. आज पाठविण्यात आलेले बाकीचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सकाळीच बीड शहरातील मसरत नगरचे दोन पॉझिटीव्ह आले होते. आज आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस  क्वारंटाईन होता. घरी […]

Continue Reading

मसरतनगरमुळे बीडची कसरत

बीड : मसरतनगर मधील एका प्रतिष्ठीत कुटुंबामुळे बीडकरांवर कसरतीची वेळ आली आहे. या कुटुंबाला हैद्राबादला ने-आण केलेला चालक पहिल्यांदा पॉझिटीव्ह आला. त्यानंतर कुटुंबातील तिघांना क्वारंटाईन होण्याचे आदेश असतानाही ते भणभण फिरत राहीले. त्यांनी एक नव्हे दोन लग्नाला हजेरी लावली. त्यानंतर त्याच कुटुंबातील तीनजण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यानंतरही कुटुंबातील सदस्य बँकेत गेले, रजिस्ट्री ऑफिसमध्ये गेले. आता […]

Continue Reading

घरात नाही दाणा अन् पोरगं म्हणतं टॅब आणा!

ऑडिओ कॉलला रेंज नाही अन् शाळा म्हणतात ऑनलाईन शिक्षण घ्या! इंग्लीश स्कूलकडून फी वसूलीसाठी ऑनलाईनचं गाजर… प्रतिनिधी । बीडदि.10 : कोरोनाने भल्याभल्यांना वठणीवर आणलं मात्र इंग्लिश स्कुलवाले काही सरळ होताना दिसत नाहीत. मागच्या वर्षी परिक्षा झालेली नाही, मुले तीन महिने शाळेत देखील गेलेली नाहीत. तरीही इंग्लिश स्कूलवाल्यांनी पालकांकडे मागच्यावर्षीची फिस भरा, असा तगादा लावला आहे. […]

Continue Reading
antigen test swab

बीड जिल्ह्यातून आज 18 स्वॅब तपासणीला

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 18 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 7.25 वाजता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी दिली आहे. तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे जिल्हा […]

Continue Reading

बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्यामुळे तरुणाचा खून

बीड : बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण केली. छातीत जोराची वीट लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द (मेहकरी) येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संजय वणवने (वय 34 रा. कानडी ता.आष्टी) असे मायताचे नाव आहे. याने आरोपीच्या बहिणीची […]

Continue Reading

‘यांना’ अंत्यविधी, लग्नास उपस्थित राहण्यास मनाई, अन्यथा कारवाई

बीड : परराज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी 28 दिवस क्वारंटाईनचे नियम पाळावेत. अंत्यविधी, लग्न समारंभाला उपस्थित राहू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यात वधू-वर, त्यांचे आईवडील, मयताचे सख्खे नातेवाईक यांना सशर्त सवलत असल्याचेही नमूद आहे. पत्रकात त्यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे, अंत्यविधीसाठी 10 व विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना […]

Continue Reading
pm-kisan-sanman-nidhi-yojan

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत 25 कोटींचा घोटाळा

बीड : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 2018 मध्ये चालू करण्यात आली. शेतीवर सातत्याने येणार्‍या आपत्तीमुळे शेतकरी परेशान होता. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने निकष ठरवून त्या निकषात बसणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करून दिला जातो. मात्र जिल्ह्यात या योजनेत घुसखोरी झाली असून तब्बल वीस कोटी […]

Continue Reading