हार्दिक-रोहित अपयशी पण नेहाल वधेरा ठरला मुंबईसाठी तारणहार

धकलखनौ : रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे भारतीय संघाचे कर्णधार व उप कर्णधार लखनौच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. पण यावेळी नेहाल वधेरा मुंबई इंडियन्ससाठी धावून आला. नेहाल मुंबईच्या संघासाठी तारणहार ठरल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. नेहालच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाला २० षटकांत १४४ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ […]

Continue Reading

मी यादी दिली तर फिरणं मुश्कील होईल”; शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं

”ज्यांचं नाव तुम्ही घेता, त्यांची लायकी नाही, त्यांना कशाकशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्कील होईल, असे म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता जबरी पलटवार केला. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी आता बोलू इच्छित नाही. त्यांना एक लहान कुटुंबातला, लहान समाजातला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरुन […]

Continue Reading
MANOJ JARANGE AND BAJRANG SONWANE

मनोज जरांगे पाटलांच्या भेटीने बजरंग सोनवणे म्हणाले, भरून पावलो..!

बीड, दि.28 : सिरस मार्ग येथे नारायणगडावर आयोजित नारळी सप्ताहास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद घेतले. यावेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांच्या भेटीने बजरंग सोनवणे BAJRANG SONWANE आनंदीत झाले. सोनवणेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत आजचा दिवस भरून पावल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी […]

Continue Reading
MANOJ JARANGE PATIL AND PANKAJA MUNDE

मनोज जरांगे पाटील, पंकजाताई मुंडे एकाच व्यासपीठावर!

बीड, दि.28 : आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे PANKAJATAI MUNDE हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या, तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील […]

Continue Reading
acb office beed

सहा हजाराची लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

-वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी मागितली होती लाचगेवराई दि.24 ः वारसा हक्कानुसार सातबार्‍याला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाच्या तलाठ्याने 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने बुधवारी (दि.24) कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (gevarai trap talathi) सानप राजाभाऊ बाबुराव (रा. संभाजीनगर हनुमान मंदिराजवळ, नगर रोड बीड) […]

Continue Reading
acb office beed

सगळं करणारे आम्हीच, पैसे देऊन टाक.. ट्रॅपमध्ये चौथा आरोपी अडकला!

–लाच मागणारा, स्विकारणारा, प्रोत्साहन देणाराअन् आता सगळं व्यवस्थित करणाराही अटकेत -सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी   केशव कदम । बीडबीड दि. 22 ः भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने लाचेची मागणी केली, मात्र मध्येच काम आल्याने हवालदार बाजुला गेले, अन् त्यांची अर्धवट राहिलेली बोली सोबत असलेल्या सोनवणे मुनशी यांनी पूर्ण केली. ‘सगळं […]

Continue Reading
acb trap

लाच मागणारा, लाच स्विकारणारा, लाचेसाठी प्रोत्साहन देणारा अटकेत!

तलवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोरी चव्हाट्यावर ; बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई बीड दि.21 : भावाभावात झालेल्या वादामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने 15 हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम खाजगी इसमाकडे देण्यास सांगितली. तर दुसर्‍या खाजगी इसमाने ही लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. बीड एसीबीने (beed acb team) सापळा रचत 15 हजाराची लाच घेताना […]

Continue Reading
rajendra hoke patil

ऊस जळत होता तेव्हा शेतकरी पूत्र धारूरच्या घाटाखाली तरी उतरले का?

माजलगावात राजेंद्र होके पाटील यांचा पत्रकार परिषदेत जळजळीत सवाल माजलगाव, दि.18 : दोन वर्षापुर्वी माजलगावात उसाचा प्रश्न गंभीर बनला होता. शेतकरी बजरंग बप्पांकडे जावून रडत होते. पण शेतकरी पूत्र म्हणवून घेणार्‍या बजरंगबप्पाला जराही पान्हा फुटला नाही. इतकंच नाही तर ह्याच बजरंग बाप्पांना माजलगावकरांनी भरभरून मतदान केलं होतं. पण हे बप्पा पाच वर्षात कधी धारूर घाटाच्या […]

Continue Reading

तोंडात सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्याना सामान्यांचे दुःख काय कळणार – बजरंग सोनवणे

गेवराई, दि. 18 : मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो त्यामुळे शेतकऱ्याचा पुत्र असल्याने मला सर्वसामान्यांच्या वेदना माहित आहेत. परंतु जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले त्यांना सामान्य शेतकरी शेतमजूर यांचे दुःख कसे समजू शकेल? प्रश्नच माहित नसतील तर त्यांची सोडवणूक होईल का ? असा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव […]

Continue Reading