ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले
खा. प्रीतम मुंडे यांची टीका
Continue Readingखा. प्रीतम मुंडे यांची टीका
Continue Readingबीड दि.22 : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. खांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. […]
Continue Readingबीड दि.13 : उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि.गणेश मुंढे यांनी निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी 70 हजार लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, येरमाळा) […]
Continue Readingसाताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाचे छापे बीड दि.7 : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारीच जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदततीने ही कारवाई करण्यात […]
Continue Readingबीड दि.29 : बीडचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना 2001 साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून आ.क्षीरसागर यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ.माधव गुमास्ते यांनी 25 सप्टेंबर 2001 रोजी छावणी पोलीस ठाण्यात […]
Continue Readingचंद्रकांत अंबिलवादे । पैठणदि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची […]
Continue Readingबीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]
Continue Readingमागच्या वर्षी लॅन्ड झालेलं ठिकाण बाप्पांना आठवलं. त्यांनी मुषकाला तिकडे निघण्याचा इशारा केला. मुषकाने बाप्पाच्या पुढ्यात दाखल होत उजव्या हाताने धोतराचा सोंगा हातात धरून दातात दिला. अन् गाडीला किक मारून गाडी स्टार्ट करून पुढे न्यावी तसं बाप्पांना घेऊन लगबगीने येडेश्वरी कारखाना जवळ करायला निघाले. वाटेत मुषकाने त्यांना मागील वर्षात काय काय उलथापालथ झाली याचा लेखा […]
Continue Readingनरेगाचा यंत्रणांकडून घेणार आढावा
Continue Readingऔरंगाबाद, दि. 17 : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी त्यांनी मराठवाड्यातून बुलेट ट्रेन धावण्याचे संकेत दिले आहेत. या बुलटे टे्रनमुळे औरंगाबाद ते मुंबई हे अंतर अवघ्या दिड तासात पार होऊ शकते तर मुंबई ते नागपूर या अंतरासाठी केवळ तीन तास लागतील अशी माहिती मंत्री रावसाहेब दानवे […]
Continue Reading