indian rangade

पुर्वलडाखमध्ये युध्दजन्य स्थिती; दोन्ही देशांचे रणगाडे आमने-सामने

नवी दिल्ली, दि.1 : भारत आणि चीनमध्ये सद्य स्थितीत तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशाचे रणगाडे ऐकमेकांच्या आमनेसामने फायरिंग रेंजमध्ये उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे सीमेवर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर हा तणाव निर्माण झाला आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनने घुसखोरी […]

Continue Reading
india vs china

भारतीय राजदुतानेे चीनला सुनावले खडे बोल, संबंध कोठे घेऊन जायचे हे चीनने ठरवावे

चीनने भारताच्या काही भागावर बांधकाम सुरू केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासुन तणाव आहे. कधी चीन सैन्य हटवून समजदारीची भूमिका घेण्याचं नाटक करताना दिसत आहे तर कधी आरेरावीची भूमिका घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनस्थित भारतीय राजदुताने चीनचे कान पिळले आहेत. द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने आणू इच्छित आहेत हे चीनवर अवलंबून आहे […]

Continue Reading
india vs china

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक

पूर्व लडाख : भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर हरएक तर्‍हेने मार्ग काढण्याचा प्रयत्न आता दोन्ही देश करताना दिसत आहेत. आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल. 22 जून […]

Continue Reading

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशामध्ये एकमत

पूर्व लडाख: देशाला चीन, पाकिस्तान या देशांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचसंबंधी काल रशियाकडून एस 400 हि यंत्रणा मिळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियासाठी रवाना झाले. दोन्हीही देश युद्धाच्या तयारीत असताना,काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य […]

Continue Reading

शेजार्‍यांशी युद्धात भारताला मित्र देणार ब्रह्मास्त्र

भारत रशियाकडे एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणार दिल्लीः लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागात फौजफाटा वाढवला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. आता चीनला चोख उत्तर देता यावे म्हणून, राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. 2018 मध्ये एस-400 […]

Continue Reading

शहिद भारतीय जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले, चीनची क्रुरता जगासमोर

गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे 20 जवान शहीद झाले दिल्ली ः भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहिद झाले आणि देशात संतापाची लाट पसरली. आता या शहिद जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत ज्यात चीनने त्यांच्यावर किती क्रुरपणे वार केले आणि त्रास दिला हे समोर आले आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सैनिकांच्या […]

Continue Reading

आम्ही कोणत्याही सैनिकाला ताब्यात घेतले नाही,चीनचा खुलासा

पीटीआय या वृत्तसंस्थेने चीनने 10 सैनिकांना सोडल्याची बातमी दिली होती दिल्लीः भारताच्या सैनिकांना आम्ही ताब्यात घेतलं नाही असा खुलासा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी प्रसारमाध्यमाशी आज संवाद साधताना हे स्पष्ट केले. चीनच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. पूर्व लडाखमधील गलवानच्या खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर […]

Continue Reading