MANOJ JARANGE

जरांगे पाटील आक्रमक; सागर बंगल्याकडे रवाना!

बीड दि. 25 : अंतरवाली सराटी येथे आज रविवारी (दि.25) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमकी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा बळी पाहिजे असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, उपोषण करून मरण्यापेक्षा सागर […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा!

घाटनांदूर : अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शत्रूघन अनुरथ काशीद यांचा मृतदेह आणण्यात आला असून इथेच आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शत्रुघ्न काशीद यांचा अंत्यविधी करणार नसल्याची आक्रमक भूमिका काशीद यांचे कुटुंबीय आणि येथील मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. शुक्रवारी (दि.27 ) रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील तरुण शत्रुघ्न […]

Continue Reading
supreme courte

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे द्यावे

राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज नवी दिल्ली, दि.5 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 8 मार्च रोजी सुनावनी होणार होती. तत्पुर्वी राज्य सरकारकडून न्यायालयात महत्वाचा अर्ज करण्यात आला असून हे प्रकरण 11 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात यावे, अशी मागणी त्या अर्जात करण्यात आली आहे. मराठा आरक्षण प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावनी ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावनी होणार आहे. यापुर्वी मराठा […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

 पैठण  दि.22 : तालुक्यातील पाचोड येथील एका युवकाने मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आरक्षण संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी सिनेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. युवकाने पाचोड परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असून आंदोलनाची पूर्वकल्पना असताना देखील पाचोड पोलीस ठाण्याची गोपनीय शाखा मात्र झोपेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पाचोड येथील […]

Continue Reading
pritam munde

मराठा आरक्षणाचा विषय खा.प्रितमताईंनी मांडला लोकसभेत

राज्य सरकारने ज्या राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा पर्याय उपलब्ध आहे त्या राज्यांच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा व घटनापीठात भूमिका मांडावी अशी मागणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत केली आहे.

Continue Reading