देवेंद्र फडणवीस घाबरले; मनोजजरांगे पाटील अंतरवालीत परतले!
बीड दि.25 ः काल आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र भांबेरी येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस हरला म्हणत, त्याने सागर बंगल्याचे दार उघडे असल्याचे सांगितले मात्र ते बंद केले. पोलीस बंदोबस्त वाढवला, मला मराठा समाजाचे नुकसान करायचे […]
Continue Reading